mumbai stake

मुंबई धोक्यात!

समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे, भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भाग येत्या ९० वर्षांत बुडण्याची शक्यता आहे. देशातल्या २२० वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानंतर त्यांनी हा निष्कर्ष मांडलाय. महानगरी मुंबईला हा धोका सर्वाधिक असल्याचंही सांगण्यात येतंय.

Jun 5, 2012, 08:11 AM IST