new cloth

नवे कपडे न मिळाल्याने शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

(जयेश जगड, झी मीडिया) दुष्काळ आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी एकीकडे आत्महत्या करत असताना शेतकऱ्यांची मुलंही जीवनयात्रा संपवतायत.

Nov 23, 2015, 07:04 PM IST