recruit soldiers

लष्करी भरतीचा 'अग्निपथ....'

(केंद्र सरकारने लष्करी भरतीसाठी ४ वर्षांची अग्निपथ भरती योजना सुरू केली आहे. त्यावरून देशात जोरदार गदारोळ सुरू झालाय. गाड्या जाळल्या जातायत, दगडफेक, रास्तारोको केलं जातंय. देशातलं वातावरण या भरती योजनेनं ढवळून निघालंय. त्या निमित्ताने विविध निवृत्त लष्करी अधिकारी, जवान यांच्याशी चर्चा करून या योजनेचा घेतलेला हा आढावा)

Jun 17, 2022, 08:32 PM IST