saibaba institute

साईबाबा संस्थानाकडून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 500 कोटी रुपये

शिर्डीचे ग्रामस्थ आणि हजारोच्या संख्येने येणा-या साईभक्तांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी, शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून साई संस्थाननं राज्य सरकारला पाचशे कोटी रुपये देऊ केले आहेत. 

Apr 29, 2017, 10:01 PM IST