'ती आल्यापासून आयुष्य नरक झालं'; वहिदा रहमानमुळे खरंच 'त्या' अभिनेत्याचं लग्न मोडलं?
Guru Dutt Birth Anniversary : बॉलिवूडमध्ये विवाहबाह्य संबंध हे काही नवीन नाही. पण त्याकाळात अभिनेत्रीवर त्याचा जीव जडला आणि तीन जणांचं आयुष्य उद्धवस्त झालं. शेवटच्या क्षणी फ्लॅटचा दरवाचा उघताच त्याचा तो करुण अंत आजही अनेक प्रश्न उपस्थितीत करतो.
नेहा चौधरी
| Jul 09, 2024, 08:35 AM IST
1/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763196-guru-dutt-birth-anniversary-guru-dutt-waheeda-rahman-geeta-dutt-sad-love-story.png)
2/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763194-gurudutt2.png)
3/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763193-gurudutt3.png)
4/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763192-gurudutt4.png)
5/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763190-gurudutt5.png)
या चित्रपटासाठी गीता यांनी गाणी गायली होती. यानंतर त्या गुरु दत्त यांच्या प्रेमात पडल्या होत्या असं म्हटलं जातं. दोघ एकमेकांना 3 वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्या तीन मुलंही झाली. सर्व काही चांगल सुरु होतं. पण काही वर्षांनी त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. लग्नाच्या 4 वर्षांमध्ये त्यांचं नातं तुटण्यापर्यंत पोहोचले.
6/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763189-gurudutt7.png)
7/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763188-gurudutt8.png)
8/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763187-gurudutt10.png)
गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्या लग्ना मोडण्यासाठी वहिदा रहमानला जबाबदार धरलं जातं. तर गुरु दत्तच्या आग्रहामुळे वहिदाही त्यांच्यापासून दूर गेली असं म्हटलं जातं. गुरू दत्तच्या बहिणीने 2018 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'गुरु दत्तच्या तुटलेल्या लग्नासाठी वहिदा रहमानला विनाकारण जबाबदार धरलं गेलं. प्रेमाची व्याख्या करणे खूप कठीण आहे. गुरुदत्तने ना वहिदामुळे आत्महत्या केली ना गीता दत्तमुळे.'
9/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763185-gurudutt9.png)
मृत्यूच्या आदल्या रात्री गुरु दत्त आणि लेखर अबरार अल्वी हे पॅडर रोडवरील फ्लॅटमध्ये एकत्र होते. त्यावेळी अल्वी यांनी गुरु दत्त यांना दारुसोबत झोपेच्या गोळ्या न घेण्याचा सल्ला दिला होता. गुरु दत्त यांना झोप येत नसायची म्हणून ते गोळ्या घ्यायचे. त्या रात्री अल्वी न जेवता निघून गेले. त्यानंतर गुरु दत्तही जेवले नाही. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला नाही म्हणून तो तोडला तर हे त्यांचा मृतदेह दिसला. अल्वी म्हणतात की, त्यांनी आत्महत्या नाही, तर दारुसोबत झोपेची गोळी घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा.
10/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763184-gurudutt11.png)
11/11
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/09/763183-gurudutt6.png)