भारत पाकिस्तान संबंध

Shehbaz Sharif : "भारताविरोधात तीन युद्ध लढल्याने..."; मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी PM चं मोठं विधान

Shehbaz Sharif on India-Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 'अल अरबिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करताना दोन महत्त्वाची विधानं केली आहेत.

Jan 17, 2023, 08:31 AM IST

`चर्चेसाठी पाकनं आधी चूक कबूल करावी`

‘पाकिस्ताननं पहिल्यांदा आपली चूक कबूल करावी आणि भारतीय सैनिकांची क्रूर पद्धतीनं हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करावी’, असं केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी म्हटलंय.

Jan 17, 2013, 02:52 PM IST

पाकमध्ये अणु क्षेपणास्त्रांची निर्मिती जोरात

भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु क्षेपणास्त्रांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.

Aug 9, 2012, 02:06 PM IST