मुख्यमंत्र्यांना पत्र

..अन्यथा नक्षलवादी होऊ दाखवेन, शेतकऱ्याच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

निराश झालेल्या वैभवचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र 

Dec 28, 2020, 04:12 PM IST

४२ गावं कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत, मुख्यमंत्र्यांना लिहीलं पत्र

गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे. 

Jun 15, 2015, 05:06 PM IST