राजापूर

राजपूरला चक्रिवादळाचा तडाखा; घरांची पडझड, एका महिलेचा बळी

पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळी वाऱ्याने रत्नागिरीला अक्षरशः झोडपून काढले. या चक्रिवादळानं एक महिला ठार झाली तर तीन लहान मुले जखमी झाली. राजापूर तालुक्यात साडे तीन कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सोमवारी मध्यरात्री सुटलेल्या सोसाट्याच्या वा-यानं काही कालावधीतच होत्याचं नव्हतं केलं. 

Apr 29, 2015, 10:58 AM IST

चमत्कार भूगर्भात उसळतंय पाणी.. मोटर न लावता बोरवेलनं येतं धो-धो पाणी

 जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावापैकी एक गाव. पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो -धो पाणी वाहतंय.

Apr 11, 2015, 09:58 AM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - राजापूर

राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथं सेनेचा भगवा फडकवला.

Oct 8, 2014, 05:28 PM IST

कोकणात अतिवृष्टी, राजापुरात एक बळी

 रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ७२ तासात वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला होता. सोमवारी संध्याकाळपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसामुळे दोन्ही जिल्ह्यातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालंय. राजापुरात पावसाचा एक बळी गेलाय.

Jul 15, 2014, 12:53 PM IST

चक्क, महाराजांचा किल्ला लाखात विकला

शिवकालीन ऐतिहासिक यशवंतगडाची चक्क विक्री करण्यात आली आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारा उघड झाला आहे. हा किल्ला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाटे येथे आहे.

May 1, 2014, 01:30 PM IST

मुंबई गोवा महामार्गावर मृतावस्थेत बिबट्या

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. या बिबट्याला गाडीने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Feb 15, 2014, 09:36 AM IST

आली हो, राजापूरची गंगा

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.

Jun 26, 2013, 04:05 PM IST

कोल्हापुरातून झुकूझुक आगीनगाडी कोकणात

कोल्हापुरातून वारणानगर अथवा राधानगरीमार्गे राजापूर, अशी नव्याने कोकण रेल्वे धाऊ लागेल. त्यासाठी चाचपणी सुरू होऊन निविदा काढण्याची प्रक्रीया सुरू झालीय.

Jan 3, 2012, 04:06 PM IST