शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक

शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक

जळगावमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांची थट्टा चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. कृषीपंपांच्या विजेच्या मोटारी त्याच आणि विजेचा वापरही नगन्यच असतांना शेतक-यांना अव्वाच्या सव्वा बिलं आली आहेत.

May 18, 2012, 12:49 PM IST