atulya bharat

'अतुल्य भारत'साठी बीग बी नाही तर पंतप्रधान मोदी!

अतुल्य भारतचे सदिच्छा दूत पंतप्रधान नरेंद्र मोदीच रहातील... यापुढे यासाठी कोणत्याही अभिनेत्याला संधी देण्यात येणार नाही, असा निर्णय पर्यटन मंत्रालयानं घेतलाय. 

Nov 7, 2016, 02:21 PM IST

ब्रॅण्ड अॅम्बेसडर नसलो, तरी भारत हा अतुल्यच राहणार : आमिर खान

आमिरला अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडर पदावरुन काढून टाकण्यात आले आहे.

Jan 7, 2016, 07:57 PM IST