history of maharashtra

दिल्लीच्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये कुणी? का आणि कधी बांधली?

Aurangzeb : औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्राच्या राजाकारणात नेहमीच वाद विवाद होत असतात. मात्र, औरंगजेब  चर्चेत आला आहे तो छावा चित्रपटामुळे. जाणून घेऊया औरंजेबचा शेवट महाराष्ट्रात कसा झाला.   

Feb 17, 2025, 11:19 PM IST

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मिळाले 4 कॅबिनेटमंत्री; 17 जिल्ह्यांना प्रतिनिधीत्वच नाही

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बाबी प्रकर्षानं समोर आल्यात. मंत्रिमंडळ विस्तारात एकट्या सातारा जिल्ह्याला एक दोन नव्हे चार कॅबिनेटमंत्रिपदं मिळालीयेत. हे कमी की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्याचे भूमिपूत्र आहेत.

Dec 16, 2024, 08:43 PM IST