juices

हे 5 ज्युस घेतल्याने ब्लड शुगर कंट्रोल

तुमच्या जीवनात ब्लड शुगरमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. डायबिटीज ही भारतातील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे वेळीच काळजी घ्या. नारळ पाणी पिणे योग्य. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पिंक सॉल्ट आणि दही याचे ताक घेतल्याने शुगर नियंत्रणात राहते.

May 13, 2023, 03:50 PM IST

पोट साफ नाहीय... मग, प्या या चार फळांचा रस!

बहुतेकदा खाण्या-पिण्याच्या सवयीमुळे लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. पोट साफ न झाल्यानं अनेक लोक अस्वस्थ असलेले जाणवतात. अशा लोकांचं कामातही मन लागत नाही.

Jun 4, 2016, 08:51 PM IST