mantralaya

आमदाराकडून मंत्रालय कर्मचाऱ्याला मारहाण; कामबंद आंदोलन

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांच्यावर होत आहे.

Mar 29, 2016, 06:23 PM IST

...आणि पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आरुढ झाल्या!

भाजप खासदार आणि महिला - बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदावर आरुढ होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही... आता तर त्यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचं समजतंय.

Feb 12, 2016, 05:30 PM IST

मुख्यमंत्र्याची सर्व मंत्र्यांना तंबी

 मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस पूर्ण वेळ तरी मंत्रालयात उपस्थित रहावे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सूचना केल्यात. 

Jan 13, 2016, 06:26 PM IST

मंत्रालयात नव्या मंत्र्यांना जागाच नाही

मंत्रालयात नव्या मंत्र्यांना जागाच नाही

Nov 21, 2015, 09:58 AM IST

साहित्यिकांनी मंत्रालयात परत केले पुरस्कार, पण ३ तास वेटिंग

देशभरात वाढलेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ राज्यातल्या साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार शासनाला परत केले. 

Oct 23, 2015, 06:57 PM IST

सामान्यांना मंत्रालयात मिळणार सहज सोपा प्रवेश

सामान्यांना मंत्रालयात मिळणार सहज सोपा प्रवेश 

Dec 23, 2014, 09:26 AM IST

मंत्रालयातल्या दालनांचं वाटप... पाहा, कोण कुठे बसणार

मंत्रालयातल्या दालनांचं वाटप... पाहा, कोण कुठे बसणार

Nov 7, 2014, 06:08 PM IST

21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...

21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती... पण, हुश्श ही भयावह परिस्थिती टळली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला. 

Jun 24, 2014, 09:06 AM IST

५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री

पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

Feb 5, 2014, 06:53 PM IST

पवईत ५४ हजारात घराची अफवा कायम

पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.

Feb 5, 2014, 11:10 AM IST

मंत्रालयातल्या आगीत नेमक्या किती फाईल्स जळाल्या?

नागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे चिंतेत टाकलंय. २१ जून २०१३ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगित मंत्रालयातील अनेक महत्वाच्या फाईली जळून खाक झाल्या होत्या.

Nov 6, 2013, 02:47 PM IST

पनवेल टू मंत्रालय… व्हाया ‘ईस्टर्न फ्री वे’!

राज्य परिवहन विभागाने पनवेलमधून मंत्रालयाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ईस्टर्न फ्री वेवरून बससेवा सुरू केलीय.

Jul 25, 2013, 10:24 AM IST