शेतकरी

शेतकरी जळतायत, 'सीसीआय'चे अधिकारी खुळखुळा वाजवतायत

( जयवंत पाटील, झी २४ तास ) देशभरात कापसाचं उत्पन्न घटलंय, एकरी १० क्विंटल पिकवला जाणारा कापूस ३ ते ५ क्विंटलवर येऊन थांबलाय. दुसरीकडे व्हियतनाम सारख्या देशाला ५ लाख टन गाठी हव्या आहेत. मात्र कापसाच्या मार्केटिंगवर कुणाचंही गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय.

Oct 15, 2015, 07:15 PM IST

पंजाबमध्ये शेतकऱ्यांना कंपन्यांनी बनावट किटकनाशकं विकली?

पंजाबमध्ये कापसावर पांढऱ्या तुडतुड्यांनी हल्ला केला आहे, यात शेतकऱ्यांचं २६ हजार कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. किटकनाशकं बनावट असल्याच्या तक्रारीही पंजाबमध्ये येत आहेत, या धर्तीवर महाराष्ट्रातही किटकनाशक कंपन्यांची पडताळणी करणे गरजेचे झाले आहे.

Oct 15, 2015, 06:56 PM IST

सावकारी कर्जमाफ, शेतकरी लाभापासून वंचित

सावकारी कर्जमाफ, शेतकरी लाभापासून वंचित

Oct 14, 2015, 09:47 PM IST

पत्नीने पतीला मरणाच्या दारातून परत आणलं

सावित्रीनं थेट यमराजाशी भांडून पती सत्यवानाचा जीव वाचवल्याची कथा आपण ऐकलीय आणि पाहिलीय. मात्र आधुनिक युगात एका पत्नीनं पतीला मरणाच्या दारातून परत आणलंय. ही घटना आहे कारखेडा गावातील.

Oct 13, 2015, 01:23 PM IST

आमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे

विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं. 

Oct 11, 2015, 07:48 PM IST

शिवसेनेची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत

येथे शिवसेनेकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक १५ हजार रुपये आणि २ लाख रुपयांचे विमाकवच देण्यात आले.

Oct 3, 2015, 07:40 PM IST

दुष्काळावर मात : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी राबतायत

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विद्यार्थी राबतायत

Oct 1, 2015, 12:21 PM IST