शेतकरी

अल्पभूधारक शेतक-यांना पेरणीसाठी १० हजार रुपये मिळणार

अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

Jun 13, 2017, 06:00 PM IST

'थकबाकीचा विचार न करता खरीपासाठी कर्ज द्या'

शेतक-यांच्या थकबाकीचा विचार न करता, त्यांना खरीप हंगामासाठी तत्काळ नवीन पीककर्ज द्या

Jun 12, 2017, 08:22 PM IST

'कर्जमाफीसाठी जमिनीची मर्यादा नाही'

कर्जमाफीच्या बाबतीत जमीनीची कुठलीही मर्यादा राहणार नाही, असं आज महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केलंय. 

Jun 12, 2017, 08:04 PM IST

सरसकट, तत्वतः, निकष यांची व्याख्या स्पष्ट करावी - पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार आणि सुकाणू समितीचं अभिनंदन केलं. औरंगाबादमधील पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

Jun 11, 2017, 09:30 PM IST

तत्त्वत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांचा जल्लोष

ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलनाला सुरुवात झाली त्या पुणतांब्यात शेतकऱ्यांनी या निर्णयाचं फटाके वाजवत आणि पेढे वाटत स्वागंत केलं आहे. 

Jun 11, 2017, 08:52 PM IST

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचं उपोषणास्त्र

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपोषणास्त्र काढलं आहे, शिवराज सिंह चौहान हे शुक्रवारपासून उपोषणावर आहेत.

Jun 11, 2017, 12:01 AM IST

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी - संजय राऊत

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी राहिली आहे, हे सहन होत नसेल तर स्पष्ट सांगा.

Jun 10, 2017, 10:51 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

Jun 10, 2017, 06:42 PM IST

'सुकाणू' आणि शेतकरी आंदोलनाचं पुढे काय होणार?

शेतक-यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये उभी फूट पडलीय. त्यामुळे 1 जूनपासून सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचं पुढं काय होणार असा सवाल उपस्थित होतोय. 

Jun 10, 2017, 06:08 PM IST

मुख्यमंत्री साहेब, 'अभ्यास' न करताच कसं होणार पास?

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला अडीच महिने उलटले तरी सरकारने अद्याप कर्जमाफी संदर्भात अभ्यास सुरू केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

Jun 9, 2017, 08:53 PM IST

ही २५ गावं पोटापुरताच पिकवणार

 राज्यात सर्वत्र शेतकरी संपाचं वारं वाहत असताना यवतमाळ तालुक्यातील 25 हून अधिक गावातील नागरिक गरजे पुरतीच शेती करणार आहेत.

Jun 9, 2017, 07:35 PM IST