ins sumitra

येमेनमधून ३५८ भारतीय सुखरूप मायदेशी परतले

येमेनच्या युद्धभूमितून २५८ भारतीय नागरीक सुखरूप मायदेशी परतले आहेत. त्यातील १६८ नागरीक कोचीला आणि १९० नागरीक मुंबई विमानतळावर आज पहाटे पोहोचले.

Apr 2, 2015, 08:35 AM IST

कोलकात्यात रेडअलर्ट: दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

कोलकात्यात दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यामुळं रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळं कोलकाता बंदर भागात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रमाणात वाढविण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर जनतेला नौदलाच्या दोन युद्धनौका पाहण्यासाठी तीन दिवस बंदी घालण्यात आली असून गोदी भागातही लोकांना जाण्यापासून रोखलं जात आहे.

Nov 5, 2014, 09:05 AM IST