missing

दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला, ५१२ विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात

मुंबईतल्या दहिसरच्या घरंटन पाड्यातल्या दोन नंबर शाळेतल्या दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीप्रकरणी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Apr 12, 2017, 02:15 PM IST

अनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ

अनेक मतदारांची नावं गायब, फोटोचाही गोंधळ

Feb 21, 2017, 08:12 PM IST

मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ

मानखुर्द, घाटकोपर कुर्ला, टिळक नगर चेंबूर अशा विविध ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याच्या प्रचंड तक्रारी आहेत.

Feb 21, 2017, 06:03 PM IST

बीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव

व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

Feb 10, 2017, 11:24 AM IST

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब

Jan 5, 2017, 04:26 PM IST

मुंबईचे दोन तरुण उत्तराखंडमधील नदीत बेपत्ता

उत्तराखंडला नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेले मुंबईतले दोन तरुण गंगा नदीत बुडल्याची माहिती हाती आली आहे.

Jan 3, 2017, 09:39 PM IST

जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना कोंडलं

जेएनयूमधील एक विद्यार्थी गायब असल्याच्या मुद्द्यावरून तिथले विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

Oct 20, 2016, 06:03 PM IST

EXCLUSIVE : मुंबई महापालिका शाळेतून ५३ हजार विद्यार्थी गायब?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून चक्क गायब झालेल्या विद्यार्थ्यांची... वर्षानुवर्षं हे विद्यार्थी गायब असतात, पण महापालिकेच्या रेकॉर्डवर त्यांची नोंद तशीच का राहते? 

Oct 19, 2016, 01:43 PM IST

आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब

आरक्षण सोडतीत दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड गायब

Oct 4, 2016, 05:05 PM IST

पाकिस्तानच्या हाती लागलेला भारतीय जवान धुळे जिल्ह्यातील

भारतीयांसाठी एक धक्का देणारी बातमी. राष्ट्रीय रायफलच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले. हा धुळ्यातील जवान बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

Sep 30, 2016, 01:58 PM IST

भारताच्या या ५ पावलांमुळे जगाच्या नकाशातून गायब होऊ शकतो पाकिस्तान

उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये भारत सरकार काही कडक पाऊलं उचलण्याचा विचार करत आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानची करतूत समोर आली आहे. पाकिस्तानविरोधात आता कडक पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं अनेकांकडून बोललं जात आहे.

Sep 19, 2016, 02:42 PM IST