एका लग्नाची गोष्ट, 'यासाठी' चक्क सायकलवरून काढली वरात!
सध्या इंधन बचत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एका नवरदेवाने आपल्या वधूसह चक्क सायकलवरून वरात काढली.
अनोखा विवाह, वऱ्हाडी मंडळींनी केले लग्नात रक्तदान
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पेंडगाव गावात अंबादास जाधव यांच्या मुलीचे लग्न एक खास चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे.
...आणि चक्क रस्त्यावर बांधलेल्या इमारतीलाही मिळालं 'एनओसी'!
विकासक आणि एसआरए अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट युतीतून रस्ताच होतोय गायब
वर्ष उलटल्यानंतरही शिक्षक भरती नाही, उमेद्वारांचा 'ट्विटर मोर्चा'
हजारो तरुण शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत
चार राज्यांमध्ये भाजपची हार, मोदी-शाहांची चाणक्यनीती कुठे चुकली?
भाजपला या पुढची निवडणूक वाटते तितकी सोपी नाही, याचा अंदाज भाजपला विशेषतः नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आला असेल. पाच राज्यांच्या विधानसभा निकालात चाणक्यनीती कुठे चुकली, याचीच चर्चा सध्या भाजपच्या गोठात सुरु आहे.
मुंबई समुद्रात आणखी एक आलिशान तरंगता जलमहाल
समुद्रात आणखी एका आलिशान तरंगता जलमहाल अवतरलाय. कोस्टा निओ रिव्हिएरा या भव्य क्रूझचं मुंबई बंदरात आगमन झाले आहे.
शरद पवारांचा तीन नातवांसह कोकण दौरा, राजकारणाचे दिले धडे!
पवार आजोबांची बातमी. राज्याच्या राजकारणातले भीष्म पितामह असलेले शरद पवार आपल्या नातवांना घेऊन आता राजकारण आणि समाजकारणाचे धडे देत आहेत. आपल्या तीन नातवांनासह पवारांनी नुकताच कोकणचा दौरा केला.
ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटणार?
मराठा समाजाला आरक्षण देताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शब्द वापरण्यास ओबीसी संघटनांनी विरोध दर्शवलाय. हा शब्द वापरल्यानं मराठा समाजाला ओबीसींचा दर्जा प्राप्त होतो आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशी भीती ओबीसी समाजाला आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल' संस्थेने कसे लाटले अनुदान?
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल संस्थेनं बोगस कागदपत्रं सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी करोडोंचं अनुदान लाटल्याचं समोर आलंय.
सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?
सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय स्थिती?
'झी २४ तास' विशेष : फडणवीस सरकारचा चार वर्षांचा लेखाजोखा
सरकारच्या चार वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा विशेष वृत्तांत...
बोट दुर्घटना : कोण होता सिद्धेश, नेमका कुणी घेतला सिद्धेशचा बळी?
महाराजांचे नाव घेवून केवळ राजकारण करण्यापेक्षा त्यांचे आदर्श जनतेपर्यंत पोहचायला हवेत, हे सगळ्यांना कधी समजणार ?
शिवस्मारक पायाभरणी कार्यक्रम बोट अपघाताचे हे आहे खरं कारण?
शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी निघालेली बोट नेमकी कशी बुडाली, याबाबतची नवी धक्कादायक माहिती हाती.
नवदुर्गा : 'मेट्रो ३' प्रोजेक्टची एकमेव महिला सिव्हिल इंजिनिअर
यशस्वी महिलांचा जागर आपण नवदुर्गामध्ये करत आहोत
रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा
हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
पुण्यात पुरातन गुहेचा शोध, गुहा सरबत विक्रेत्या मुलाने शोधून काढली
आकारानं त्रिकोणी असल्यामुळं त्याचं तिकोणा असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. याच किल्ल्यावर एक शिवकालीन गुंफा सापडलीय.
कोकण रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि रिकामं डोकं
रत्नागिरीत स्थानकावरील गर्दी लक्षात घेता भविष्यात मोठा अपघात किंवा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते.
भाजप ! माफी मागितली, खरंच विषय असा संपतो का?
महाराष्ट्राच्या पोरीबाळींबद्दल असभ्य भाषा करणाऱ्या राम कदम हे अजून मोकाटच आहेत.
चोराने पैशांवर डल्ला मारला, मात्र महिलेच्या हुशारीने अटक
रक्षाबंधनासाठी आलेल्या सारिका सोनावणेंचं जबरदस्त धाडस, बसमध्ये पैसे चोरणाऱ्या महिला टोळीला केले पोलिसांच्या हवाली.
निसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?
केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.