'अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे'

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे.

Updated: Aug 28, 2016, 09:30 PM IST
'अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे' title=

औरंगाबाद : अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याबाबत होत असलेली मागणी दुर्लक्षीत करण्यासारखी नाही, याबाबत विचारमंथन झालं पाहिजे असं शरद पवार म्हणाले आहेत. 

अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा का नाही हा संशोधनाचा विषय असल्याची प्रतिक्रियाही पवारांनी दिली आहे.