sangli

मासा आणि माणसाच्या मैत्रीची अनोखी कहाणी

मासा हा अत्यंत भित्रा जलचर प्राणी.. त्याला थोडीशी चाहूल लागली तरी तो दूर पळतो.. मात्र सांगली जिल्ह्यात मासा आणि माणसाच्या मैत्रीची चर्चा सुरु आहे.. 

Sep 2, 2017, 10:22 PM IST

नागपूर - रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाला मिरजमधील शेतकऱ्यांचा विरोध

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण केलं जाणार आहे. मात्र या संपादनाला मिरज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. नेमकी त्यांची काय भूमिका आहे. तसंच प्रशासनाचीही नेकमी काय बाजू आहे.

Aug 24, 2017, 10:05 PM IST

भर मांडवात नवरदेवाचा मृत्यू; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

काही वेळातच ही बातमी विवाहस्थळी पोहोचली. घटनेची माहिती कळताच शाही दरबारमध्ये सुरू असलेले सनई चौघड्याचे सूर जागीच गोठले. 

Aug 12, 2017, 02:47 PM IST