भात शेतीचे नुकसान

मुरबाड येथे परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका

मुरबाड तालुक्यात परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतीवर बसला आहे.

Oct 25, 2019, 11:37 PM IST

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवले

अंबरनाथ, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील परतीच्या पावसानं भात शेतीला मोठा फटका दिला आहे. पावसामुळे 30 हजार हेक्टर पैकी 20 ते 25 हेक्टर भातशेतीचं नुकसानं झालं आहे.

Oct 18, 2011, 03:20 PM IST