शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले. पिकविमा काढण्यासाठी अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्राची गरज होती, पण गुरुवारपासून ७/१२ आणि ८-अचीही मागणी करण्यात आली.
Jul 28, 2016, 11:42 PM ISTनाशिक : शेतकऱ्यांचं रास्तारोको आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 27, 2016, 09:37 PM ISTशेतकरी वाऱ्यावर, व्यापाऱ्यांची मुजोरी कायम? मंत्र्यांची चुपी
कांदा खराबव झाला तरी चालेल पण व्यापा-यांसमोर झुकणार नाही, असा पवित्रा नाशिक जिल्ह्यात शेतकरी संघटनेने घेतलाय. नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद असल्याने संपूर्ण देशात कांदा टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
Jul 26, 2016, 07:49 PM ISTकनके गुरुजी बनले 350 मुलांचे मायबाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 08:31 PM ISTनाशिकच्या शेतकऱ्यांची नवी भरारी
नाशिकच्या या शेळ्या-मेंढ्या विमानाने थेट दुबईला निघाल्यायत. भारतीय शेळ्या-मेंढ्यांना अरब राष्ट्रात चांगली मागणी आहे.
Jul 24, 2016, 03:53 PM ISTव्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री
व्यापाऱ्यांच्या मुजारीला न जुमानता शेतकऱ्यांनी केली थेट विक्री
Jul 23, 2016, 08:38 PM ISTपरभणीतील शेतकरी मदतीपासून वंचित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:08 AM ISTभुतांमुळे शेतकरी आत्महत्या करतात- भूपेंद्र सिंह
मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी विधानसभेत अजब दावा केला आहे. पिक समाधानकारक न आल्यामुळे नाही, तर भूत व प्रेतांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं मंत्रिमहोदयांनी म्हटलंय.भूपेंद्र सिंह यांच्या उत्तरानंतर विधानसभेत आमदारांनी मोठा गोंधळ सुरू केला.
Jul 20, 2016, 07:45 PM ISTयुरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 16, 2016, 09:38 PM ISTशेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
शेतकरी माल थेट ग्राहकांना विकण्यास उत्सुक
Jul 14, 2016, 03:05 PM ISTमुंबईत 'आहार' शेतकऱ्यांच्या मदतीला
बाजारपेठा नियंत्रणमुक्त केल्यामुळे शेतकरी आपला माल मुंबईत घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांना आपला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवता यावा यासाठी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांची सर्वात मोठी संघटना आहार धावून आली आहे.
Jul 13, 2016, 04:34 PM ISTशेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल
शेतकऱ्यांना वेठिला का धरता, शेट्टींचा संतप्त सवाल
Jul 13, 2016, 02:52 PM ISTशेतकऱ्यांना, ग्राहकांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका
कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या व्यापाऱ्यांना शह देण्यासाठी आता सरकारनं जोरदार उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Jul 13, 2016, 09:33 AM ISTव्यापाऱ्यांचा संप शेतकऱ्यांच्या, ग्राहकांच्या पथ्यावर!
कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी सध्या संप पुकारलाय. मात्र, हा संप शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या पथ्यावर पडतोय.
Jul 12, 2016, 11:12 AM IST