केबीसी घोटाळ्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग?
Watch all parts of 'News @ 8' and catch all the latest news and updates here.
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 3, 2016, 11:49 PM ISTलग्नपत्रिकेतून दिला पाणी बचतीचा संदेश
मनमाडच्या रमाबाईनगर भागात राहणा-या कांबळे कुटुंबीयांनी पाणी बचतीचा असा आगळावेगळा संदेश दिलाय. कांबळे कुटुंबातल्या संजनाचं लवकरच लग्न होणारेय. मनमाडमधली भीषण पाणीटंचाई लक्षात घेता त्यांनी लग्न पत्रिकेवर पाणी बचतीचा संदेश छापलाय. तहानलेल्या पाणी देणं हे पुण्यकर्म पण तहानलेल्यासाठी पाणी जपून ठेवणं हे महापुण्यकर्म या संदेशाबरोबरच लेक वाचवण्याचा संदेश छापलाय.
Jun 3, 2016, 11:16 PM ISTनाशिकमध्ये अतिक्रमण हटवा मोहीमवेळी राडा
शहरातील भद्रकाली परिसरात महापालिकेच्या वतीने अतिक्रमण हटवा मोहीम राबविण्यात आली. यावेळी जमावाने पथकावर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
Jun 2, 2016, 03:36 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
Jun 1, 2016, 09:24 PM IST'कौमार्य चाचणी' झालीच नव्हती... जात पंचायतीच्या पंचांचा दावा
जातपंचायतीनं घेतलेल्या कौमार्य परीक्षेत नापास झाल्यानं एका तरूणीचं लग्न मोडलं... नगर जिल्ह्यात हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला... मीडियानं हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर आता नवऱ्यानं तिला पुन्हा नांदवायचं ठरवलंय.
Jun 1, 2016, 08:51 PM ISTकौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा
कौमार्य प्रकरणी वाद मिटल्याचा नवऱ्याचा दावा
Jun 1, 2016, 07:48 PM ISTकौमार्य परीक्षा झाली नसल्याचा पंचांचा दावा
कौमार्य परीक्षा झाली नसल्याचा पंचांचा दावा
Jun 1, 2016, 07:40 PM ISTजातपंचायतीनं घेतली कौमार्याची परीक्षा
जातपंचायतीनं घेतली कौमार्याची परीक्षा
Jun 1, 2016, 07:38 PM ISTनाशिकमध्ये उच्चभ्रू भागात देहविक्री, ४ मुली अटकेत
शहरात एका सायली ब्युटी पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली, हे पार्लर शहरातील उच्चभ्रू नागरिकांचा परिसर असलेल्या शरणपूररोड भागात आहे.
Jun 1, 2016, 11:54 AM ISTनाशिकात फी वाढीविरोधात पालकांचा मोर्चा
नाशिकात फी वाढीविरोधात पालकांचा मोर्चा
Jun 1, 2016, 10:49 AM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य सिद्ध न झाल्याने विवाह मोडला
लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी कौमार्य (व्हर्जिनीटी टेस्ट) सिद्ध करु न शकल्यामुळे अवघ्या ४८ तासात लग्न मोडल्याची धक्कादायक घटना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात घडली आहे. यातील गंभीर बाब म्हणजे राज्य सरकारने बेकायदा ठरवलेल्या गावच्या जात पंचायतीने विवाह मोडण्याचा आदेश दिला.
Jun 1, 2016, 10:22 AM ISTअवैध बस वाहतुकीविरोधात नाशिकमध्ये शिवसेना मैदानात
अवैध बस वाहतुकीविरोधात नाशिकमध्ये शिवसेना मैदानात
May 31, 2016, 10:19 PM ISTकॅन्सरचा धोका असलेल्या जेमिनी तुपाची कारवाईनंतरही विक्री सुरुच
कॅन्सरचा धोका असलेल्या जेमिनी तुपाची कारवाईनंतरही विक्री सुरुच
May 31, 2016, 10:11 PM ISTनाशिककडे जाणारा साकेत ब्रिज १५ दिवस बंद
नाशिककडे जाणारा साकेत ब्रिज १५ दिवस बंद
May 30, 2016, 10:26 PM IST