भंडारा । शेतीची पाहणी करताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2017, 06:42 PM ISTशेताची पाहणी करताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
तिरोडा तालुक्यात शेतात पाहाणी करताना वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
Aug 26, 2017, 04:36 PM ISTदर उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला
अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथंल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु असताना तो बंद पाडत सभापतीच्या दालनासमोर ठिय्याही मांडला.
Aug 24, 2017, 10:18 PM ISTअहमदनगर | कांद्याचा भाव गडगडला, शिर्डीत शेतकरी संतापले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 08:49 PM ISTलातूर | पावसाची दमदार हजेरी, जिल्ह्यातील ७५ टक्के धरणे भरली, पीकांचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 07:32 PM ISTकोल्हापूर | कर्जमाफीचा फॉर्म भरताना भाषिक गोंधळ, शेतकरी संभ्रमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 07:13 PM ISTशेतकरी कर्जमाफीचे अर्ज, मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरुन घेण्याच्या कामाला वेग देण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी दिलेली बायोमेट्रिक यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहील याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
Aug 24, 2017, 05:02 PM ISTआधी दुष्कळानं मग अतीवृष्टीनं लातूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान
तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं.
Aug 23, 2017, 05:11 PM ISTनाशिक । विविध मागण्यांसाठी शेतक-यांच्या मुलींकडून चक्का जाम आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 02:18 PM ISTलातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतक-यांचं मोठं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 09:20 AM ISTपीक पाणी: जालन्यात शेतक-यांना पावसामुळे आनंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 06:51 PM ISTशेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारची महत्त्वाची घोषणा
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ऑनलाईन प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सरकारनं दिलीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात कलकर ऑनलाईन अर्ज भरण्याचं आवाहन सरकारनं केलंय.
Aug 22, 2017, 03:58 PM ISTपीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना लाभ
पीक विमा योजनेचा तब्बल ९० लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. पंतप्रधान कार्यालयाने (पी.एम.ओ.) दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या योजने अंतर्गत तब्बल ७,७०० कोटी शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.
Aug 21, 2017, 10:00 PM ISTजळगावात तीन आठवड्यांपासून पाऊस नाही, पीकंही करपली
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने शेकडो हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिकं करपलीय.
Aug 20, 2017, 08:17 PM IST...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा
राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.
Aug 20, 2017, 05:09 PM IST