"राजच्या तब्येतीसाठी फोन केला, इतरांची तब्येत का बिघडते?"
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केलेल्या फोनविषयी स्पष्टीकरण देतांना म्हटलंय, "मी राजच्या तब्बेतीसाठी फोन केला असेल, तर इतरांची तब्बेत का बिघडते?". राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेले होते, त्यावेळी राज ठाकरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते मुंबईत परतले होते.
Oct 1, 2014, 01:30 PM ISTमुंबईकरांनो अशा तापमानात आरोग्य सांभाळा
मुंबईकरांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सप्टेंबर महिन्यात जोरदार उन्हाचे चटके लागण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईचा पारा ३७ अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचलाय. यामुळे कोणत्याही कामासाठी बाहेर पडतांना काळजी घ्यावी. सोबत पाणी आणि डोक्यावर टोपी आणि रूमाल, तसेच महिलांनी स्कार्प घेतला तर सर्वोत्तम.
Sep 30, 2014, 10:48 AM ISTपाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर?
दिवसभरात तुम्ही किती पाणी पितात आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणं कधीही योग्य असल्याचं सांगितलं जातं, यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही.
Sep 17, 2014, 04:07 PM ISTशेंगदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर
शेंगदाणा हा आरोग्यासाठी चांगला असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र अतिप्रमाणात खाणे टाळणे कधीही चांगलं. शेंगदाण्यात प्रथिनांचा मोठा स्त्रोत असलेले शेंगदाणे पित्तक्षामक असल्याने आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहेत.
Sep 15, 2014, 05:57 PM ISTलठ्ठपणा कमी करायचाय तर मेट्रोनं प्रवास करा!
आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा.
Aug 24, 2014, 04:15 PM ISTमुलींच्या आरोग्यावर विद्यापीठाची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:25 PM ISTअॅसिडिटीचा त्रास आहे? करून पाहा हे घरगुती उपाय!
अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.
Aug 11, 2014, 09:22 AM ISTकेळे आरोग्यवर्धक...खा आणि तंदुरुस्त राहा
मुंबई : वर्षाच्या १२ महिने नेहमी केळे सर्वत्र उपलब्ध असते. हेच केळे आरोग्यवर्धक आहे. त्याचे अनेक फायदेही आहेत. केळ्यामध्ये औषधी गुण आहेत.
केळे हे औषधी आहे. दहा हजार सालापासून माणसाच्या जीवनात केळ्याला महत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये केळ्याची शेती केली जाते. केळ्याचे सेवन सर्वाधिक लोक करीत आहेत. केळे हे ताकत वाढविणारे फळ म्हणून त्याकडे पाहिले जाते.
Aug 6, 2014, 12:33 PM ISTखाण्याच्या सवयींवर तुमचं स्वास्थ्य अवलंबून...
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे खूप दुर्लक्ष करताना आढळतात. भूक लागली तर जे मिळेल त्यानं आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करतात.
Jul 29, 2014, 10:24 AM ISTवाचा कोणत्या वेळी झोपल्यानं काय होतं नुकसान?
झोपणं आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतं, मात्र झोपण्यासाठीही एक योग्य वेळ असते. चुकीच्या वेळी झोपनं आरोग्याला चांगलं नसतं.
Jul 24, 2014, 04:51 PM ISTतुळस अतिशय गुणकारी, अनेक रोगांपासून देते मुक्ती
आयुर्वेदात तुळशीचे गुणधर्मांबद्दल खूप काही लिहून ठेवलंय. आता तर अॅलोपॅथीनंही या गुणांचा स्वीकार केलाय. तज्ज्ञांच्या मतानुसार तुळस मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते आणि मलेरिया, डेंग्यू, खोकला, सर्दी इत्यादी आजारांपासून वाचवते.
Jul 20, 2014, 05:35 PM ISTफिटनेससाठी काही साधे उपाय
जास्तच जास्त महिला आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. आपला पती आणि मुलं यांची ते चांगली काळजी घेतात. मात्र या धकाधकीत त्या आपल्याकडेच पाहायला विसरतात.
Jul 9, 2014, 06:55 PM ISTयाचा वापर केल्यानं पायापासून डोक्यापर्यंत व्हाल सुंदर
हवामानातील बदलासोबतच अनेकांची त्वचा रुक्ष आणि निर्जीव बनते. अशात अनेक लोक विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मात्र है सौंदर्यप्रसाधनं आपल्या त्वचेला हेल्दी बनवत नाही. त्यासाठी काही घरगुती उपाय वापरणं चांगला उपाय आहे. त्यासाठी आम्ही सांगतोय असे नॅच्युरल उपाय ज्यामुळं तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत सुंदर होऊ शकता.
Jul 9, 2014, 05:41 PM ISTहार्ट अॅटॅकपासून वाचायचं आहे, जोडीदाराचं ऐका!
जर आपण हृदयविकारापासून वाचू इच्छिता तर आपल्याला आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकावं लागेल. एका संशोधनात हे सत्य पुढं आलंय की जोडीदारासोबत सकारात्मक संभाषण केल्यानं हृदयविकाराचं संकट कमी होतं.
Jul 6, 2014, 08:45 PM ISTबदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
एका संशोधनादरम्यान स्पष्ट झालं की, दररोज मुठभर बदाम खाल्ल्यास हृद्याचे आजार कमी होतात. बदाम खाल्ल्यानं हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा रक्तप्रवाह नीट होतो.
Jul 2, 2014, 12:00 PM IST