इकडे दुष्काळ... बारामतीत पार्ट्या...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 08:42 PM ISTराज्यातल्या नद्या कोरड्या, तापी दुथडी!
एकीकडे महाराष्ट्रातल्या सर्व नद्या कोरड्या पडल्या असताना तापी नदीला मात्र भरपूर पाणी आहे. ४५ लाख लोकांना दररोज एक वर्षभर पाणी पुरवठा करता येईल इतकं पाणी या नदीच्या तीन बॅरेजेसमध्ये आहे.
Jul 10, 2014, 08:24 PM ISTदृष्काळ आढावा बैठकीत उपाययोजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 09:03 AM ISTपाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती
पाऊस नसल्याने खानदेशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात अजूनही खानदेशात पाऊस झालेला नाही.
Jul 6, 2014, 10:10 AM IST1984 साली पाण्याखाली गेलेलं आंबेगाव आलं बाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 09:36 PM ISTदुष्काळावर काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 08:33 PM ISTपावसामुळे कांद्याचंही उत्पादन घटणार
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे सर्वच शेती मालावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात कांदा पीक देखील धोक्यात आले आहे.
Jun 30, 2014, 05:36 PM ISTमराठवाड्यावर दुष्काळाचे सावट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 12:42 PM ISTरोखठोक - आव्हान दुष्काळाचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 11:26 PM ISTशेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक
जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय.
Jun 26, 2014, 07:21 PM ISTपाऊस गायब, राज्यावर दुष्काळाचं सावट
राज्याच्या कुठल्याही भागात सरासरीच्या निम्माही पाऊस पडलेला नाही. त्यामुळं राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. पाऊस कधी येणार याकडं बळीराजा डोळे लावून बसलाय.
Jun 26, 2014, 06:40 PM ISTपावसाची दडी, बळीराजा संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2014, 01:42 PM ISTसांगली जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट
Jun 26, 2014, 12:48 PM ISTराज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच
राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.
Jun 23, 2014, 07:18 PM ISTविहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती
सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.
Jun 20, 2014, 08:32 PM IST