बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?
गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.
Nov 4, 2013, 02:55 PM IST... इथे येते देवाची प्रचिती!
देव आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतात. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पिंगोरी गावच्या लोकांना देव असल्याची प्रचीती आलीय...
Oct 15, 2013, 09:30 PM ISTपावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच
पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..
Sep 30, 2013, 06:28 PM ISTकर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!
दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.
Sep 30, 2013, 12:12 PM ISTमराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!
राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.
Jul 24, 2013, 10:24 AM ISTदुष्काळात पिंपरीच्या नगरसेवकांचा ब्राझिल दौरा!
पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक जीवाचं ब्राझील करायला निघाले आहेत. राज्य दुष्काळानं होरपळतंय. पण पिंपरीतल्या असंवेदनशील नेत्यांना ब्राझीलचा दौरा महत्वाचा वाटतोय.
May 28, 2013, 08:12 PM ISTपाण्याच्या शोधात फिरणाऱ्य़ा हरिणाचा बळी
नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.
May 28, 2013, 06:10 PM ISTराहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
May 28, 2013, 12:56 PM ISTदुष्काळाने पळवली साखर!
राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.
May 26, 2013, 07:13 PM IST‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`
दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.
May 21, 2013, 09:18 AM ISTसलमान खानतर्फे बीडला १०० पाण्याच्या टाक्या
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या जनतेला अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात दिलाय. त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेनं पाठवलेल्या 100 पाण्याच्या टाक्या बीडमध्ये दाखल झाल्यात.
May 8, 2013, 06:35 PM ISTदुष्काळग्रस्तांच्या नरड्यावर ‘काँग्रेसचा हात’!
दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.
May 7, 2013, 10:57 AM ISTराज ठाकरेंनी आझमींना खडसावले
दुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात टोला प्रतिटोल्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर तोंडसुख घेतले तर अबू आझमी हे बाहेरच्या राज्यातून आलेला लाचार असल्याचा प्रतिटोला राज ठाकरे यांनी लगावला.
May 6, 2013, 05:07 PM ISTदुष्काळाच्या सावटाखाली पैशाची उधळपट्टी
राज्यात दुष्काळाच सावट असताना अनेक ठिकाणी पैशाची उधळपट्टी मात्र सुरूच आहे. पुण्याजवळ खेड तालुक्यात निमगाव इथं सेना-भाजपच्या वतीन बैलागाड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं.
May 5, 2013, 07:57 PM ISTराज ठाकरेंची पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका
यावर्षीचा दुष्काळ सरकारच्या नाकर्तेणामुळे आला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ते बीडमध्ये बोलत होते.
May 4, 2013, 08:09 PM IST